प्रगत व सृजनशील समाज घडविण्यास पत्रकारितेचा मोलाचा वाटा आहे. पत्रकारांच्या लेखणीतून सशक्त समाज पर्यायाने देश घडू शकतो. चंद्रपूर जिल्हा क्षमताधिष्ठीत आहे. त्यामुळे या चंद्रपुरातील पत्रकारिता ही महाराष्ट्राचा गौरव उंचाविणारी ठरेल, असे प्रतिपादन वित्त,न ...
रुग्णांना तत्काळ रुग्णालयात नेण्याच्या उद्देशाने शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णावाहिका सुरु केली. या रुग्णवाहिकेने मागील चार वर्षांत ९५ हजार ६२४ रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहचवून जीवदान दिले आहे. ...
येथील दीक्षाभूमीवर १५ व १६ आॅक्टोबर रोजी ६२ वा धम्मचक्र अनुवर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या सोहळ्यात देश-विदेशातील भंते व आंबेडकर अनुयायांची उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, रविवारी विविध स्टॉल व रंगमंचांच ...
जिवती तालुक्यातून गारगोट्यांची तस्करी जोमात सुरु असून वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने तस्करांचे फावत आहे. गडचांदूर येथील काही जण तालुक्यातून गारगोटी गोळा करुन ते अवैध मार्गाने जयपूर, औरंगाबाद या ठिकाणी पाठवित आहे. ...
वातावरणातील बदलामुळे धान पिकावर विविध रोगांनी आक्रमण केले होते. त्यावर विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करून रोग नियंत्रणात आणण्यास शेतकऱ्यांना यश प्राप्त झाले. परंतु आता मावा तुडतुडा या भयानक रोगाने उभ्या पिकांवर हल्ला केल्याने धान पिकांचे तणसात रूपा ...
कधीकाळी अविकसित, मागास आणि प्रदूषण असणारे शहर म्हणून चंद्रपूरला संबोधले जायचे. मात्र आता चंद्रपूरला मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करून, नवनव्या योजना आखुन तसेच या शहराचा चेहरा मोहरा बदलणारे अभिनव प्रयोगाद्वारे चंद्रपूरचे नाव देशांमध्ये ओळखले ...
शहरातील ऐतिहासिक किल्ला पर्यटन जवळून पाहण्याची व इतिहास जाणून घेण्याची संधी चंद्रपूरकरांना मिळणार आहे. त्याकरिता इको-प्रो संस्थेच्या स्वयंसेवकाकडून ‘हेरिटेज वॉक’च्या मार्गाची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्रातील सर्वाधिक देखणे पोलीस ठाणे असलेले शहर म्हणून बल्लारपूर ओळखले जाईल. या लौकिकाप्रमाणेच या शहरात पोलीस विभागाच्या सौजन्यशील वर्तनाचादेखील या इमारतीतून परिचय होईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पा ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ६१ वर्षापूर्वी इतिहासात सोनेरी पान लिहिले. समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा संदेश देणारा बौद्ध धम्म स्वीकारला. या घटनेला उजाळा म्हणून लाखो बौद्ध बांधव दरवर्षी दीक्षाभूमीवर समतेचा जागर करतात. ही आठवण सतत व्हावी म ...
बेळगाव रेतीघाटावर अवैध रेती उत्खनन, शासकीय कामात अडथळा, कर्मचाऱ्यांना धमकावणे व जप्त केलेली वाहने रेतीसह पळून नेल्याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वाहनमालक जाफर पठाण रा. नागभीड, ज्ञानेश्वर अवसरे रा. बेळगाव तर वाहनचालक अ ...