चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होत आहे. या निवडणुकीची चुरस आता चांगलीच वाढली आहे. मनपा वर्तुळातील राजकीय वातावरण तापले आहे. सोमवारी महापौर पदासाठी तीन जणांनी आपले नामांकन दाखल केले तर उपमहापौर पदासाठी एकूण सहा नामांकन द ...
विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी गुंतले असल्याचे बघून चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरु होती. त्यानंतर आलेल्या दिवाळीमध्ये बहुतांश कर्मचारी, अधिकारी सुटीवर गेले. याचाच फायदा घेत रेती तस्करांनी अक्षरश: धुमाकुळ सुरू केला होत ...
इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने मागील ८०६ दिवसांपासून चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियान सुरू असून मागील ४४ रविवारपासून पहाटे सकाळी ६ ते ९ या दरम्यान किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक या उपक्रमाची सुरूवात करण्यात आलेली आहे. पावसाळयानंतर या पहिल्या हेरिटेज व ...
नगरपालिका, नगरपंचायती व मोठ्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मोकाट जनावरांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश खा. धानोरकर यांनी दिले. मोकाट जनावरांमुळे जिल्ह्यांमध्ये अनेकांना आपला प्राण गमवावे लागत असून पशुपालकांनी या जनावरांची योग्य जबाबदारी घ्यावी व ...
यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे कपाशी, सोयाबीनसह विभिन्न पीक घेणाºया शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व प्रोत्साहन मदत मिळावी, याकरिता राज्यपालांना निवेदनही दिले. यावेळी पावसामुळे जिल्हाभरात तसेच राज्यात उदभवलेल्या संक ...
बोलेरो पीकअप वाहनातून दारू तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे जांभुळघाट ते नेरी रोडवर सापळा रचण्यात आला. पीकअप वाहनाच्या पाठीमागून येणाऱ्या दुसºया स्विफ्ट वाहनाने समोरील दारूने ...
आधी शंभर रुपयांच्या खरेदीत आठवडाभराची भाजीपाल्याची सोय व्हायची. आता त्याच शंभर रुपयात दोन तीन संजांचाही भाजीपाला मिळत नाही. त्यामुळे महिला भांबावल्या आहेत. अलिकडे हिरव्या भाजीपाल्याचे ऐवजी दैनंदिन जेवणात कडधान्यांचा वापर वाढला असून या महागाईला पर्याय ...
जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेती जंगल परिसराला लागून आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचा शिवारात नेहमी संचार असतो. परतीच्या पावसानंतर कापणीला आलेल्या धानाची प्रामुख्याने रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी जड धानपिका ...
डिजिटल युगाची गरज लक्षात घेता महिलांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने महिलांसाठी ‘डिजिटल साक्षरता अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या दरम्यान स्वयंसेवी संस्थामार्फत राज्यभरात १०० कार्यशाळा घेवून महिलांना प्रशिक्षित केले ...
ई-नाम इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म हे केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे तयार केले. राज्यातील अस्तित्वात असलेल्या कोणत्याही बाजार समितीला सेवा प्रदान करते (जरी नियमन केलेले किंवा खासगी असले तरीही) ई-नामसाठी विकसित केलेला विशे ...