ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
वाघांच्या स्थांनातरणाच्या प्रस्तावासंदर्भात शासनस्तरावर ही बाब गंभिरतेने घेण्याची गरज असून सदर मागणी वनविभागाचे प्रधान सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महानिरीक्षक राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, मुख्यवनसंरक्षक व जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्या ...
नगरपरिषद, नगरपंचायत, चंद्रपूर महानगरपालिकेला विकासाकरिता राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला होता. वैशिष्ट्यपूर्ण विशेष रस्ता निधी, पर्यटन, अनुदान, नगरपंचायतींना विशेष अनुदान आदी विविध योजने अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला. निवडणूक आचार ...
ग्रामविकास विभागाच्या १३ सप्टेंबर २०१९ च्या निर्णयानुसार औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायतींना थेट मालमत्ता कर वसुली करता येणार नाही. ही जबाबदारी आता एमआयडीसीकडे देण्यात आली. यातील अर्धा वाटा ग्रामपंचायतीला मिळणार आहे. उर्वरित रकमेतून एमआयडीसी स्वत:चा ...
महाऔष्णिक वीज केंद्राच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे. यात परिसरातून मोठा नाला वाहत असून तो इरई नदीला मिळतो. त्यामुळे या परिसरात वाघासह इतर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. औष्णिक वीज परिसरात असलेल्या झुडपातील वाघाने मागील दोन ते तीन ...
चांदा ते बांदा या रिसोर्स बेस्ड या योजनेच्या माध्यमातून चंद्रपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रकल्पा राबविण्यात येत आहेत. या योजनेला तीन वर्षे मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. १८ जुन २०१९ रोजी अर्थसंकल्पात चंद्रपूर, गड ...
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन रामनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पडोली ते चंद्रपूरकडे येणाऱ्या चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी वरोरा नाका चौकात नाकाबंदी करु ...
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात सोमवारी आयोजित महापौर पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर नवनिर्वाचित महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, उपमहापौर राहुल पावडे, बल्लारपूर नगराध्यक्ष हरीश शर्मा, माज ...
चंद्रपूर जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमध्ये अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणाचा त्वरित निकाल लागावा यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेकवेळा तडजोड करण्यात आली. मात्र प्रत्येकवेळीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्रकरणे रखडत गेली. ...
शहराबाहेरील रस्त्यावर युवक सकाळी सायंकाळी धावून सराव करीत आहेत. तसेच रस्त्यालगतच्या मैदानावर हिवाळ्याची चाहूल लागल्याने तसेच पोलीस भरतीप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी युवकांनी कसरत सुरु केल्याचे दृश्य दिसत आहे. थंडी वाढू लागल्याने सकाळ- सायंकाळी मैदानां ...
अधिवेशन सुरू झाल्याच्या अगदी पहिल्या दिवशीच धानोरकर यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर प्रश्न विचारून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना घेरले. देशामध्ये मंदीची स्थिती निर्माण झाली आहे आणि त्याला केंद्र सरकारच जबाबदार आहे. आता या मंदीचा परिणाम सर्व क्षेत् ...