मन प्रकल्पातंर्गत सिंचन क्षेत्रामध्ये येत असलेल्या शिर्ला नेमाने आणि कंचनपूर गावातील शेतकर्यांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. ...
राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतक-यांना प्रती हेक्टरी १ लाख अनुदान जाहीर करावे, या मागणीसाठी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर ...
लोणार : खार्या पाण्याच्या सरोवर परिसरात अखंड वाहत असलेला गोड पाण्याचा रामगया झरा तब्बल सात वर्षांपासून आटला आहे, तर पापहरेश्वर ये थील धारही दोन वर्षांपासून आटली आहे. अनावश्यक बोअरवेलमुळे हा प्रकार झाला असल्याची ओरड आहे. ...
बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात सापडला असून, कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली. शेतकर्यांचा आक्रोश आणि विरोधकांचा प्रचंड दबाव यामुळे तत्काळ नसले तरी नजीकच्या काळात शासनाकडून कापूस उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. ...
एका २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याची घटना मेंढळी (ता. नांदुरा) शिवारात मंगळवार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सदर तरुणाचा घातपात झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आह ...
राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळी आल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण राज्यात ही परिस्थिती कायम असून झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यात प्रती हेक्टरी १ लाखाची शेंद्री बोंडअळी अनुदान जाहिर करावे या मागणीसाठी कृषीमंत्री तथा बुलडाण्याचे पाल ...
खामगाव: राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळी आल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण राज्यात ही परिस्थिती कायम असून झालेल्या नुकसानीच्या ... ...
राज्यातील बहुसंख्य शाळा डिजिटल होत आहेत. शिक्षकांनी सुद्धा यात उत्स्फुर्त सहभाग घेतला असून, जिल्ह्यातील १५५५ शाळा मोबाईल डिजीटल झाल्या आहेत. दरम्यान, शिक्षकानीही विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीला चालना देण्याच्या दृष्टीकोणातून सुमारे १०९ शैक्षणिक अॅप्स ...
खामगाव: आॅइल मिलमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांचा शर्ट मशीनमध्ये अडकून कामगार मशीनमध्ये ओढल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना एमआयडीसीमधील भगवती आॅइलमध्ये घडली. ...