स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत मराठवाड्याच्या नशिबी विकासाबाबत उपेक्षाच आली आहे. काही लाख कोटींवर या विभागाचा अनुशेष पोहोचला आहे. हा अनुशेष कमी करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाढतच आहे. अनुशेषाचा प्रश्न सोडविल्याशिवाय महाराष्ट्र विकसित राज्य होण
...
बिनशर्त मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला. नागपूर करारात विदर्भापेक्षाही मराठवाड्याला झुकते माप देण्याचे वचन देण्यात आले; मात्र हे वचन ७० वर्षांत पाळले नाही, यामुळे बिनशर्त महाराष्ट्रात सामील झाल्याचा पश्चात्ताप होतो.
...
मोबाइल हातात असताना डॉक्टरकडे जाण्याची गरज काय या भावनेने हल्ली बरेच जण फोनवरून डॉक्टरांना थोडक्यात आजार सांगतात आणि औषधं विचारतातं, व्हॉट्सअॅप करायला सांगतात.
...
शहरातील राजीव गांधी स्मृती उड्डाणपुलाच्या स्लॅबचा काही भाग कोसळून भगदाड पडल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली आणि पालिकेच्या बांधकाम विभागातील अभियंत्यांचे पितळ उघडे पडले.
...