शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

सॅनिटाइज करण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:36 AM

पवनी तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील जनता औषधोपचार, गरजेच्या वस्तू खरेदी, बॅंक व्यवहार, भाजीपाला व अन्य विविध कामासाठी ये-जा ...

पवनी तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील जनता औषधोपचार, गरजेच्या वस्तू खरेदी, बॅंक व्यवहार, भाजीपाला व अन्य विविध कामासाठी ये-जा करीत असते.

ग्रामीण भागातील नागरिक अद्यापही मास्क, सॅनिटाइजर व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करतांना दिसत नाही. मास्क वापरलाच तर नाक आणि तोंड झाकलेले राहात नाही. तसेच कोरोना चाचणी करण्यास ग्रामीण भागातील लोक अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात जागरुक नाहीत. पवनीतील अति उत्साही लोक कोरोना संदर्भात असलेल्या नियमावलीचे पालन करताना दिसत नाही.

अशा परिस्थितीत पालिका प्रशासनाने सजगता दाखवून पवनी नगराला सॅनिटाइज करणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरु झाल्यापासून एकदाही पवनीला पूर्णपणे सॅनिटाइज करण्यात आलेले नाही. उन्हाळ्यात डासांचा त्रास वाढलेला आहे. त्यामुळे हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत. एकीकडे कोरोना रुग्ण व दुसरीकडे हिवतापाचे रुग्ण या दोन्हीला आळा घालण्यासाठी नगरात सॅनिटाइज करणे व फवारणी करणे गरजेचे असताना त्याकडे पालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी पालिका प्रशासनाने सॅनिटाइज करणे व फवारणी करणे आवश्यक असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.