शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

अध्यात्म साधनेची महाशक्ती रत्न किरण प्रभाजी मसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 1:54 AM

आर्यिका रत्नत्रयीची उत्कृष्ट आराधना, संयमाची सर्वोच्च साधना, शेकडो-हजारोंना सम्यक दृष्टी, देशव्रती बनवणारी झाली आहे.

अध्यात्म साधनेची महान शक्ती साध्वी रत्न किरण प्रभाजी महाराज साहब शासन प्रभावना विहार यात्रेत जेथे कोठे आल्या संघाच्या प्रत्येक बाल-वृद्धाला देव गुरू, धर्माबद्दल स्थिर केले. संघात सुख, शांती, संघटनचे वातावरण माताजींच्या स्नेहमयी वर्तनाने नेहमीच राहिले.

प्रबुद्ध विचारक आदर्श ऋषीजी मसा यांनी नेहमीच सगळ््यांना आपला सहवास लाभल्यावर सौभाग्यशालीच म्हटले. माताश्रींशी संबंधित अगदी लहान गोष्टीलाही अक्षररुपात प्रदान करणे सुरू केले तर संपूर्ण जीवन व्यतीत झाल्यावर त्यांची महिमा, व्यक्तीमत्वाचे वर्णन करणे शक्य होणार नाही. पूज्यवरांचे हेच सान्निध्य आपल्या जीवनाला, संयमाला सार्थक करण्याचा सर्वश्रेष्ठ सोपान आहे.

आर्यिका रत्नत्रयीची उत्कृष्ट आराधना, संयमाची सर्वोच्च साधना, शेकडो-हजारोंना सम्यक दृष्टी, देशव्रती बनवणारी झाली आहे. माताजी तुमच्या कायायोगचा प्रत्येक अणु आत्मदृष्टी देणारा, आत्मशुद्धी करणारा आणि आत्मसिद्धांत उपलब्ध करणारा आहे.जिनशासनच्या अनेक महान साधकांचे स्मरण करून देणारे तुमच्या जीवनाचे प्रत्येक वळण, प्रत्येक आयाम समृद्धी, वैभव, अनुकूलतेचा आभास देत आला आहे. तुमचा मनोयोग नेहमीच उत्कृष्ट वृत्तीमुळे सगळ््या जिवांना जिनशासनशी जोडणारा आणि स्नेहाने परिपूर्ण झऱ्यासारखा वाहात राहो. -साध्वी विपुलदर्शना