जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता. मात्र, गेल्या आठवड्यात सरासरी झालेल्या पावसामुळे शेतकºयांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे. जिल्ह्यात साधारण १० हजार हेक्टरवर पेरणी व कापूस लागवड झाली आहे. ...
केंद्र सरकार इस्लामच्या शरियतमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत आहे. तो कदापिही चालणार नाही, असा इशारा एमआयएमचे अध्यक्ष खा. असदोद्दीन ओवेसी यांनी दिला. तसेच त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. ...
तीन दिवसात बीड शहरात प्लास्टिकचा वापर तसेच साठा केल्याप्रकरणी १८ जणांवर नगर पालिकेच्या पथकांनी कारवाई करत दंड आकारला. सोमवारी पाच हजार रुपये दंडाची पहिली पावती फाटली तर एकूण १०५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. ...
शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत बीडच्या वनविभागाने रविवारी पालवण येथील डोंगरावर आयोजित महाश्रमदानात १२ सामाजिक संस्था व ३०० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्ष लागवडीसाठी एक हजार खड्डे खोदले. ...
तालुक्यातील तळवटबोरगावं येथे शेतात काम करत असलेल्या दोन शेतकऱ्यांवर रानडुकराने अचानक हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
बीड: केज तालुक्यातील युसूफवडगाव येथील २० शेतकºयांचा गट तुतीे संगोपनाचे प्रशिक्षण घेण्यासाठी १४ जूनपासून कर्नाटकमधील म्हैसूर सिल्क बोर्ड येथे अभ्यास दौ-यावर गेला आहे. कृषीच्या ‘आत्मा’ विभागाच्या माध्यमतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.जिल्ह्यामध्ये काप ...
बीड : मुले पळवून नेणारी टोळी बीडमध्ये आली असल्याची अफवा सोशल मीडियावरून दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्यक्षात मात्र असे काहीच नसून ही अफवा असल्याचा खुलासा पोलीस प्रशासनाकडून करण्याबरोबरच त्या थांबवा, असे आवाहन केले जात आहे. अशातच सचिन डोंगरे नामक व ...