शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप शासनाविरोधात जिल्हा काँग्रेसचा जनाक्रोश मोर्चा

By admin | Updated: January 6, 2017 00:30 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजुरांची फसवणूक केली आहे.

७ ला धडक : जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची माहिती अमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजुरांची फसवणूक केली आहे. त्यामुळे जनहितविरोधी शासनाविरोधात शनिवार ७ जानेवारी रोजी काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाकचेरीवर जनाक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत दिली. भाजप शासनाच्या जनहितविरोधी धोरणामुळे राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. विजय माल्या सारख्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज सरकारने माफ केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. अशातच आता नोटाबंदीचा निर्णय घेऊन शेतकरी, सर्वसामान्यांचा अक्षरश: छळ चालविला आहे. नोटाबंदीचा निर्णय काळयापैशाच्या विरोधातील लढाई असल्याचा गाजावाजा करीत जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केली जात आहे. भाजपचे खरे रूप जनतेसमोर आणण्याकरिता व शासनाचा निषेध करण्याकरिता काँग्रेस पक्षाच्यावतीने हा जनाक्रोश मोर्चा इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येईल. पत्रपरिषदेला आ.वीरेंद्र जगताप, जिल्हा प्रभारी शेखर शेंडे, संजय खोडके, माजी आमदार केवलराम काळे, संजय अकर्ते, यशवंत शेरेकर, विलास इंगोले, बबलू शेखावत, किशोर बोरकर, सतीश उईके, प्रकाश काळबांडे, संजय मापले, संजय वानखडे, अभिजित देवके, मोहन सिंघवी, प्रल्हाद ठाकरे, विद्या देडू, छाया दंडाळे, अर्चना सवाई, उषा उताणे, विद्या देडू, बच्चू बोबडे, बबलू बोबडे, अनिल बोके, हसिना शहा, सिद्धार्थ वानखडे, गणेश आरेकर, मोहन पाटील, भागवत खांडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)