शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

‘अवकाळी’च्या तडाख्यात २६ गावांत ४४८ हेक्टरवरील गव्हाचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 11:21 AM

२६ गावांत ४४८ हेक्टरवरील गहू पिकाचे नुकसान झाले आहे.

अकोला : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात रविवारी जिल्ह्यातील बार्शीटाकळी आणि पातूर या दोन तालुक्यांत २६ गावांमध्ये ४४८ हेक्टरवरील गहू पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोमवारी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला.जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत रविवार, १ मार्च रोजी रात्री वादळी वाºयासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. अवकाळी पावसाच्या तडाख्यात रब्बी हंगामातील गहू, काढणीला आलेला हरभरा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काढणीला व कापणीला आलेल्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने, शेतकरी हवालदिल झाला. जिल्ह्यातील बार्शीटाकळी व पातूर तालुक्यातील पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल तहसीलदारांमार्फत सोमवार, २ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार दोन्ही तालुक्यातील २६ गावांत ४४८ हेक्टरवरील गहू पिकाचे नुकसान झाले आहे.त्यानुसार जिल्ह्यातील बार्शीटाकळी व पातूर या दोन तालुक्यातील पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल २ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला.

पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश!अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील बार्शीटाकळी व पातूर या दोन तालुक्यात २६ गावांमध्ये गहू पिकाचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून, दोन्ही तालुक्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरBarshitakliबार्शिटाकळीFarmerशेतकरीagricultureशेती