आलेगाव : पातूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी फळबागेची लागवड केली आहे; मात्र त्या शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही. शेतकऱ्यांना अनुदानाची ... ...
वाडी अदमपूर: तेल्हारा तालुक्यातील अनेक गावात गावठाणमधील घरकुलास पात्र असलेल्या अतिक्रमणधारकांचा प्रश्न गत काही वर्षांपासून प्रलंबित असल्याने शेकडोजण घरकुलाच्या ... ...
उडीद, मुगाचा पेरा वाढला! पावसाने पाठ फिरविल्याने पेरलेले उडीद, मूग करपण्याच्या मार्गावर होते. पेरणी पूर्ण होणार की नाही, असा ... ...
पांडुरंगाचे दर्शन घरूनच घ्या अकाेला : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण्याचे टाळावे, पांडुरंगाचे दर्शन घरूनच करण्याचे आवाहन श्रद्धासागर आकाेटचे अध्यक्ष ... ...
अकाेला : वाढती बेराेजगारी, तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता या विविध कारणांमुळे ऑनलाइन वेबसाइटवर जाॅब सर्च करणाऱ्यांची संख्या वाढलेली असतानाच ... ...
मनपाच्या बांधकाम विभागाअंतर्गत शहरात दरवर्षी किमान २५ काेटी रुपयांची विकासकामे केली जातात. यामध्ये २० काेटींचा निधी शासनाकडून, तर उर्वरित ... ...
मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन अध्यापनासाठी परवानगी देण्यात आली आहे; मात्र शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची अट असून, ... ...
पारस : लोकमत रक्ताचं नातं अभियानांतर्गत लोकमततर्फे रक्तदान महायज्ञ सुरू आहे. त्यानुषंगाने पारस येथे बुधवार, १४ जूलै रोजी ग्रामपंचायत ... ...
कंझरा रोडवरील वीटभट्टीसमोर असलेल्या एका शेतातील झाडाला मूर्तिजापूर येथील भीमनगरात राहणारा रामेश्वर रमेश वाघमारे (४३) याने झाडाला गळफास घेऊन ... ...
गत मार्चपासून महावितरणने कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीला सुरुवात केली. यामध्ये राज्यातील ४४ लाख ४३ हजार २४७ शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या ... ...