विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीजच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमलकिशोर तातेड यांचा सत्कार आणि दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेसाठी उपयुक्त पुस्तकांचे वितरण करण्यात आले. माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे अध् ...
सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य’ ही अत्यंत महत्वाची योजना आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील एकूण तीन लाख ८६ हजार५४४ कुटुंब पात्र ठरले आहेत. या कुटुंबातील जवळपास १५ लाख नागरिकांना ‘आयुष्यमान भारत ...
फवारणीतून विषबाधेचे मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात होत आहे. मात्र सरकार उपाययोजना मराठवाड्यात करीत असल्याने ‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’ असा प्रकार सुरू झाला आहे. ...
येथील मोठा मारोती मंदिर परिसरातील सूर्य कोटी गणेश मंडळाने सामाजिक प्रबोधनाची परंपरा जोपासत यावर्षी भाविकांना तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याची विनवणी केली आहे. ...
ग्रामपंचायतची नगरपरिषद होऊन दहा वर्षांचा कालावधी निघून गेला. शहरात नवीन प्रशासकीय इमारती झाल्या, नवी शासकीय निवासस्थाने बनली. मात्र मागील ५० वर्षांपासून पोलीस मोडक्या घरात संसार करताहेत. ...
बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील मतिमंद मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी दारव्हा तालुका बारी समाज संघटनेने ..... ...
ऊन्ह, वारा, पाऊस, कडाक्याची थंडी सोसत रस्त्यावर खडा पहारा देणाऱ्या पोलिसांचा घरचा गणपती बंदोबस्ताच हरविला. अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परंपरेनुसार घरी गणपती स्थापना केली. मात्र त्यांना बंदोबस्तातून वेळच मिळत नाही. ...
सेल्फी काढण्याच्या नादात दोन युवकांचा पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील राजूर (गोटा) येथे घडली. ...