रिटेल व्यापारात थेट विदेशी गुंतवणुकीला केंद्र सरकारने परवानगी दिल्याच्या विरोधात शुक्रवारी व्यापाºयांनी भारत बंद पुकारला होता. या बंदला यवतमाळ शहर व जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने बंद यशस्वी झाला. ...
लगतच्या उमरी येथील युवकाला पांढरकवडा पोलिसांनी ठाण्यात बोलावून बेदम मारहाण केली. या प्रकरणी गावकऱ्यांनी गुरूवारी पांढरकवडा येथील उपविभागीय अधिकाºयांच्या कार्यालयावर धडक दिली. ...
टिपेश्वर अभयारण्य व परिसरातील जंगलात वास्तव्य करून तृणभक्षी प्राण्यांवर गुजराण करणाऱ्या वाघांची अन्नसाखळी तुटल्यानेच ते हिंस्र बनले आहेत. त्यातूनच ते मानव आणि पाळीव प्राण्यांवर सातत्याने हल्ले करत असल्याचे मत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. ...
अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात घेण्यात आलेल्या अमरावती विभागीय शालेय जलतरण स्पर्धेत यवतमाळच्या जलतरण पटूंनी १४, १७ व १९ वर्ष अशा तिनही वयोगटात नेत्रदीपक कामगिरी करीत तब्बल १५ सुवर्ण व १७ रजत पदकाची लयलूट करीत राज्यस्तरीय ...
महागाव तालुक्याच्या माळकिन्ही येथे खोदकामात राणीछाप चांदीचे २९३ शिक्के सापडले. पोलिसांनी ते जप्त केले आहे. मात्र या प्रकरणात माळकिन्ही येथे गुप्तधनात तीन ते पाच किलो सोने सापडल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सहकार्याने ५० बेडचे नवजात शिशू दक्षता कक्ष उभारले जाणार आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ, टाटा ट्रस्ट आणि राज्य शासनातर्फे संयुक्तपणे हे युनिट सुरू केले जाईल. ...
जिल्ह्याच्या पर्यटन विकासाकरिता ५० कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनक्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार आहे. यामध्ये सहस्त्रकुंड, टिपेश्वर, ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा समावेश आहे. या ठिकाणावरील कामांसाठी आतापर् ...
पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यात सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाने त्वरित सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीतर्फे नायब तहसीलदा ...
आयुष्याची स्वप्न रंगवत असताना त्यांना अगदी तारूण्यातच मृत्युने गाठले. नदीत गणेश विसर्जनाचे निमित्त झाले अन् एकाचवेळी तिघांवर मृत्यूने घाला घातला. मंगळवारी एकावर तर बुधवारी दोघांवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातलगांच्या आक्रोशाने आसमंतही ...
येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षकाची तब्बल ११ पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर झाला आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. ...