तालुक्याने टँँकर मुक्तीकडे झेप घेतली आहे. यावर्षी अद्याप कुठेही टँकरची आवश्यकता भासली नाही. गेल्यावर्षी श्रमदानातून झालेली जलसंधारणाची कामे, गावकरी आणि पंचायत समितीने केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित आहे. ...
कोरोना विषाणू संसर्गाची भीती असल्याने आगारातून एसटी बस बाहेर निघताना फवारणी करून निर्जंतूक केली जाते. त्यानंतरच प्रवाशांना बसमध्ये बसू देण्यात येते. हा खर्च तसेच डिझेल, चालक व वाहकाचे वेतन या सर्वांचा फेरीमागे येणारा खर्च काढला असता दहा टक्केही रक्कम ...
एका वाईन सम्राटाचा हा फार्म हाऊस आहे. काँग्रेसचे या व्यवसायातील एक ‘अनुभवी’ नेते शेजारील जिल्ह्यातून या बैठकीला हजर झाले. या बैठकीबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली. निलंबित झालेले परवाने पुन्हा मुंबईहून ‘जैसे थे’ करून आणायचे कसे, परवाना निलंबनाची जिल ...
जिल्हा परिषदेने २०११ पासून केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदांवर पदोन्नतीची प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र शिक्षक बढतीपासून वंचित आहे. दरम्यान, केंद्र प्रमुख सभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र वेरुळकर यांनी प्रशासनाकडे पाठपुर ...
राज्यात कोरोना संचारबंदीत बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांना गावी जाता यावे, यासाठी संचारबंदीत थोडी शिथिलता मिळताच, अनेक नागरिक परराज्यातून व पुणे, मुंबई येथून आपल्या गावाकडे येत आहेत. यात काही परवानगी घेऊन तर काही असेच येत आहे. ...
एक युवती लॉकडाऊनमध्ये कल्याण येथे अडकून पडली होती. ती १६ मे रोजी चंद्रपूर येथील काही व्यक्तींसोबत टेम्पोने आपल्या गावी पोहोचली. कल्याणवरून दोन गाड्यांनी आलेली ही मंडळी युवतीला मिरा येथे सोडून पुढे चंद्रपुरला निघून गेली. परंतु यांपैकी चंद्रपूर येथील ए ...
कोव्हीड -१९ साथरोग प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ आता राज्यातील सर्व नागरिकांना दिला जाणार आहे. यापूर्वी योजनेत ८५ टक्के नागरिकांचा लाभार्थी म्हणून समावेश होता. उर्वरित १५ टक्के नागरिक या योजनेच्या लाभापासून ...
राज्य शासनाने शेतमाल विक्रीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. तरी स्थानिक शेतमाल घेण्यास इतर जिल्ह्यातील बाजार समित्या नकार देत आहेत. यामुळे हळद, कापूस आणि भूईमुग उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. ...
गत दोन दिवसांत जिल्ह्यात कारोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नाही. त्यातच सुरवातीला पॉझेटिव्ह असलेले दोन जण14 दिवसांच्या उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ...