शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

विधानसभा निवडणुका उधारीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 6:00 AM

विधानसभा निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी केंद्र आणि राज्य निवडणूक आयोग प्रत्येक हालचालीवर बारिक लक्ष ठेऊन आहे. या कामाला गती मिळावी, निवडणुकीच्या कामात सुलभता यावी, मतदानाची प्रक्रिया आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत व्हावी म्हणून विविध उपाययोजना निवडणूक विभागाने केली आहे. त्याकरिता फार मोठा खर्च येतो.

ठळक मुद्देहात पसरविण्याची वेळ : लोकसभेचे चार तर विधानसभेचे सात कोटी मिळालेच नाही

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा निवडणुकी पाठोपाठ विधानसभेची निवडणूक जिल्ह्यात पार पडणार आहेत. त्याकरिता ३६ कोटींचा निधी लागणार असला तरी प्रत्यक्षात २५ कोटीच जिल्ह्याला मिळाले आहेत. उर्वरित ११ कोटींचा निधी केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. यामुळे विधानसभेच्या निवडणुकांसाठी प्रशासनावर उधारीत कामे काढून घेण्याच्या दृष्टीने हात पसरविण्याची अथवा हात जोडण्याची वेळ आली आहे.विधानसभा निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी केंद्र आणि राज्य निवडणूक आयोग प्रत्येक हालचालीवर बारिक लक्ष ठेऊन आहे. या कामाला गती मिळावी, निवडणुकीच्या कामात सुलभता यावी, मतदानाची प्रक्रिया आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत व्हावी म्हणून विविध उपाययोजना निवडणूक विभागाने केली आहे. त्याकरिता फार मोठा खर्च येतो. साधारणत: लोकसभेत सात विधानसभा क्षेत्रासाठी अडीच कोटी रूपयांचा खर्च येतो. तर विधानसभेसाठी एका विधानसभा क्षेत्रात दोन कोटी ७० लाख रूपयांचा खर्च लागतो. यानुसार लोकसभेला १८ कोटी रूपंयांचे बजेट जिल्हा निवडणूक विभागाने सादर केले.प्रत्यक्षात १४ कोटींचे बजेट मंजूर झाले. इतर चार कोटींचा निधी अद्यापही निवडणूक विभागाला मिळाला नाही. यामुळे निवडणूक विभाग चांगलाच अडचणीत सापडला आहे. चार कोटींच्या निधीची प्रतीक्षा असताना विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी १८ कोटींचा निधी लागण्याची अंदाज आहे. असे असतानाही निवडणूक विभागाला केवळ ११ कोटींचा निधी पाठविण्यात आला. एकूण सात कोटींचा निधी अद्यापही बाकी आहे. ११ कोटींचे काम निधी येईपर्यंत उधारीवरच करावी लागणार आहे.वेतन खर्च तीन कोटी ९० लाखनिवडणूक काळात पूर्ण वेळ काम करणाऱ्या एसडीओ, तहसीलदारांना मूळ वेतनाच्या १०० टक्के तर इतर कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या ५० टक्के अतिरिक्त वेतन दिले जाते. तासाप्रमाणेही वेतनाची तरतूद असून त्याची मर्यादा २१० तास आहे. या वेतनाचे बजेट सुमारे चार कोटी आहे.२०१४ चा निवडणूक निधी मिळाला तीन वर्षांनी२०१४ मधील विधानसभेच्या निवडणुकांचा निधी असाच प्रलंबित होता. हा निधी २०१७ मध्ये जिल्ह्यात पोहचला. त्यावेळी अधिकारी आणि कर्मचाºयांच्या मानधन देयकाचा अध्यादेश निघाला नव्हता. यामुळे हा गोंधळ उडाल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019