कर्ज माफीची मागणी करणाऱ्या २९ आमदारांना निलंबित करुन सुडबुध्दीचे राजकारण करणाऱ्या राज्यसरकारच्या निषेध करीत आहो असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी केले. ...
पाणी फांउडेशन च्या वतीने राबविण्यात येणा-या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेकरीता कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली असून या स्पर्धेच्या माध्यमातून तालुक्यातील १०६ गावांनी प्रशिक्षण पुर्ण केले आहे. ...
पार्डी ताड येथील ग्रामपंचायत सचिवाबाबत आर्थीक व्यवहारातील गैरप्रकाराची तक्रारीवरुन अधिकारी चौकशीसाठी गेले होते. ग्रामपंचायतला कुलूप लागलेले असल्याने चौकशी अधिकाऱ्यांना खाली हात परतावे लागले. ...