लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : नगर पालिकेत २२६ रोजंदारी कर्मचारी जे १९८२ पासून सेवेत आहेत त्यांना सेवेत कायम करण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालून त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडून निकाली काढू असे आश्वासन वर्धा जिल्हा नगर पालि ...
शहरात भूमिगत केबल टाकण्याची कामे सुरू आहेत. ही कामे करीत असताना खड्डे व्यवस्थित बुजविले जात नाहीत. परिणामी, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय नालीचे खोदकाम करीत असताना पाईपलाईनकडे दुर्लक्ष केले जात आहे. ...
अवयव दानाबाबत शासनाच्यावतीने पंधरवडा घेवून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. असे असताना अनेकांत याबाबत काही गैरसमज आहेत. सध्याच्या विज्ञान युगात हे गैरसमज दूर व्हावेत व अवयव दानाकडे नागरिकांचा कल वाढावा या हेतूला.... ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलविण्याचा निर्णय होताच त्यावर शनिवारपासून अंमल करण्यात येत आहे. वर्धेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना नवा गणवेश देण्यात आला. ...
निम्न वर्धा प्रकल्प कालव्याच्या पुलाचे बांधकाम सालोड-पडेगावच्या मुख्य रस्त्यावर करण्यात येत आहे. सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याची ओरड सालोड पडेगाव येथील नागरिकांची आहे. ...
शहरातील नंदोरी मार्ग वर्दळीचा असून या मार्गावर सध्या जड वाहतूक वाढत आहे. या जड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून ही वातूक बंद करण्याची मागणी या भागातील नागरिकांना आ. समीर कुणावार यांच्याकडे केली आहे. ...
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचऱ्यांच्या मागण्या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात शुक्रवारी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी रिक्त पदाच्या घोळावर चर्चा झाली. ...
शेतमालाचे उत्पादन कमी व त्यांचे बाजारभावही कमी असताना सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल. हा संपूर्ण प्रकार म्हणजे केंद्र व राज्य सरकारची एक लोणकढी थाप असल्याचे प्रतिपादन शेतकरी नेते विजय जावंधीया यांनी केले. ...
जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध समस्या तत्काळ निकाली काढण्याच्या मागणीचे निवेदन बांधकाम कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने आ. डॉ. पंकज भोयर यांना देण्यात आले. यावेळी आ. भोयर यांनी बांधकाम कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्च ...
शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले अनेक पांदण रस्ते गत वर्षी मोकळे केले आहेत. २०१७ मध्ये २५ टक्के शेतकऱ्यांचा वाटा घेत मागेल त्याला पांदण रस्ता असा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन ५० किमी पर्यंतचे पांदण रस्ते सुस्थितीत केले आहेत. ...