महामार्गावरील वाहतुकीकरिता शहराच्या बाहेरून जाणारे रस्ते आधीच तयार आहेत. त्यामुळे वर्धा शहरात येण्याकरिता चौपदरी रस्ता नको आहे आणि दाटलेली हिरवळ ओरबाडणारा विकासही नको, अशी वर्धेकरांची भावना आहे. शहरातील बॅचलर रोड ते आर्वी नाका चौकाचे रुंदीकरण, मजबुती ...
केंद्र सरकारने कापसाचा हमीभाव ५ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. परंतु देशात मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचा कापूस ४ हजार ते ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभ ...
हिवरा(कावरे) येथील वाळूघाटाचा दुसऱ्या टप्प्यात लिलाव झाला होता. त्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली तर गुंजखेडा या घाटाचा यावर्षी लिलावच झालेला नव्हता. तरिही हिवरा (कावरे) वाळूघाटातून रात्रीच्या सुमारास अवैधरीत्या वाळू उपसा सुरू होता. त्यामुळे तहसीलदा ...
महावितरणच्या वेळापत्रकानुसार आठवड्यातील चार दिवस दिवसभर वीज तर तीन दिवस रात्री ते सकाळी ८.३० पर्यंत वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे. चणा, गहू या पिकांना ओलित करावयाचे असल्यास चार दिवस सकाळचे ओलित करणे शक्य आहे. परंतु, तीन दिवस रात्री वीज असल्याने शेतकºयां ...
प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी सांभाळत असले तरी पोलीस श्वान पथकातील रॉकी, बादल जॉनी तर बॉम्ब शोधक पथकातील डॉन आणि रेम्बो हे श्वान पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून महत्त्वाचीच भूमिका बजावत आहेत. ...
अॅपेचालक देवळीवरून चार प्रवासी घेऊन चिकणीकडे येत होता. तर दुचाकीस्वार दोघे देवळीकडे जात होते. देवळीवरून १ कि़मी. अंतरावर तिवारी ले-आऊट देवळी-पुलगाव मार्गावर प्रवासी अॅपेने दुचाकीला जबर धडक दिली. यात प्रज्वल शंकर चांदेकर हा जागीच ठार झाला. ...
सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील खाणपट्ट्यांची मुदत २०१७-१८ मध्येच संपली होती. त्यामुळे त्यांना प्रशासनाकडून वारंवार नोटीस बजावून खाणपट्टे शासनजमा करण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्याला न जुमानता राजरोसपणे अवैध उत्खनन सुरूच ठेवले. काहींनी तर लाखो रुपय ...
देवळी व परिसरात रानडुक्कर मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. तेलरांधे यांची ५० ते ६० बोंडे असलेली तसेच माणुसभर उंच वाढलेली पºहाटी वन्यप्राण्यांनी भुईसपाट केल ...
सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक राज्याने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून त्या अनुषंगाने आयोजि ...