शासकीय व खासगी रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांची आधार नोंद करण्याचे आदेश शासनाने दिलेत. ...
अकोला-हिंगणघाट बसला भरधाव कंटेनरने समोरून धडक दिली. या जबर धडकेत बसचा चुराडा झाला. ...
टाकळी (चणाजी) येथे बहिणीला मारहाण करताना विरोध करणाऱ्या साळीची बुधवारी रात्री, तर सोनोरा (ढोक) येथे जुन्या वादातून इसमाची गुरूवारी सकाळी हत्या करण्यात आली. ...
अमृत योजनेसाठी (२४ तास पाणीपुरवठा) केंद्र व राज्य शासनाने वर्धा व उस्मानाबाद नगर परिषदेला मंजुरी दिली. ...
शहरातील व शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होते आहेत. ...
आजही अशिक्षित, मध्यमवर्गिय ग्रामीण तथा शहरातील नागरिकांना भारताचा राज्यकारभार कोणत्या आधारे चालतो याची माहिती नाही. ...
गावागावात वाचन संस्कृती रुजावी, याकरिता चालते-फिरते वाचनालय असलेले पुस्तक आपल्या दारी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ...
कर्मचाऱ्याच्या माध्यमातून नरबळी देण्याचा अयशस्वी प्रकार अमरावती जिल्ह्यातील धामणगाव(रेल्वे) तालुक्यातील पिंपळखुटा येथील शंकर महाराज ...
सणासुदीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात खोवा, मिठाई व दुग्धजन्य पदार्यांपासून तयार होणारे अन्नपदार्थ उपयोगात आणले जातात. ...
मातीत पसरलेल्या कृमीमुळे मुलांमध्ये जंतसंसर्ग होऊन त्याचा परिणाम कुपोषण, अभ्यासात लक्ष न घालणे असा होतो. ...