सण, उत्सव म्हटला की नागरिकांच्या आनंदाला पारावार राहत नाही. त्यात गणेशोत्सवाचे राज्यात विशेष स्थान आहे. ...
क्रीडा व शिक्षण विभागाकडून शिक्षकांना राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. ...
प्रशासनाची एखादी चूक सामान्य नागरिकांना कशी त्रासदायक ठरते, याचा प्रत्यय एका प्रकरणातून आला आहे. ...
समुद्रपूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत उसेगाव (पू) येथे तहकूब ग्रामसभेत तंटामुक्त गाव समिती व वनसंरक्षण समितीची निवड केली. ...
देशात व राज्यात अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्याक समुदायातील लोकांवर मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या घटना दररोज घडत आहेत. ...
शहरातील काही आॅटोचालक पैसे वाचविण्यासाठी आॅटोमध्ये पेट्रोलसोबतच रॉकेल भरत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. ...
गांधीजी विषयी वाचून समजणे आणि प्रत्यक्ष त्यांच्या भूमीत राहून अनुभवणे या दोन बाबी वेगळ्या आहेत. ...
पोलिसांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढताना दिसून येते. अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. ...
आष्टी तालुक्यातील ३५ युवा शेतकरी शेडनेट पाली हाऊस प्रशिक्षण व स्मार्ट शेतीचे नवे व्हिजन आत्मसात करण्यासाठी पुण्याला रवाना झाले आहेत. ...
लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने दिवाळी अंक २०१५ पुरस्कार वितरण सोहळा अमरावती येथे बुधवारी उत्साहात पार पडला. ...