अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन स्वावलंबी महाविद्यालयात आॅनलाईन पार पडले. तथापि, नववी, दहावीला तीन शिक्षक देऊन त्रुटीची दुरूस्ती करावी, ...
पोलिसांवर सातत्याने होणारे हल्ले, हा मुद्दा राज्यस्तरावर गाजत आहे. वर्धा शहरातील दारूविक्रेत्यानेही एकदा नव्हे तर चारवेळा पोलिसांवर हल्ले केले. ...
राष्ट्रीय स्तरावर आयोजीत ऊर्जा व्यवस्थापनेतील १७ वा राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी प्रथमच वरोरा येथील जीएमआर कंपनीने पटकाविला आहे. ...
येथील ग्रामपंचायतीचे सरपंच तीन महिन्यांपासून गैरहजर असल्याने विकास कामांत व्यत्यय निर्माण झाला आहे. ...
अमाप लोकसंपदा मिळवत या महाराष्ट्राला वऱ्हाडी भाषेची गोडी लावून निखळ विनोदाने ज्यांनी खळखळून हसविले आणि त्याचवेळी संवेदनशील कवितांनी समाज मन सुन्न केले. ...
पेठ अमहदपूर ग्रामपंचायत अंतर्गत रसुलपूर वसाहतीत गत २० ते २५ वर्षांपासून रस्ते, नाल्या ...
प्लास्टर आॅफ पॅरिसचा वापर करून तयार केल्या जाणाऱ्या गणरायाच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाही. ...
बोरधरण येथे जाणाऱ्या पर्यटकाकडून प्लास्टिक पन्नी उपयोगानंतर फेकली जाते. शिवाय खाण्याच्या पदार्थांचे खाली पॅकेटही तेथेच टाकून दिले जातात. ...
मुस्लीम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद मंगळवारी जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. ...
हिंगणी येथील कुंभारपूरा, आखाडा वॉर्ड क्रमांक ३ मधील गणेशोत्सव हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक ठरत आहे ...