शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर कराराची केली होळी

By admin | Updated: September 29, 2016 00:49 IST

विदर्भाला महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार करण्यात आला.

विदर्भ राज्य आघाडीचे आंदोलनवर्धा : विदर्भाला महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार करण्यात आला. हा करार १९६० मध्ये बहुमत नसताना पारित करून घेत विदर्भाला महाराष्ट्राशी जोडण्यात आले. शिवाय करारानुसार दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. यामुळे विदर्भ राज्य आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी नागपूर कराराची होळी करीत निदर्शने केली.विदर्भ महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर सातत्याने अन्यय करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्राने निधी लाटून विदर्भाची गोची केली. परिणामी, विदर्भातील शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. आता हा अन्याय आणखी सहन केला जाणार नाही, अशी भूमिका विदर्भ राज्य आघाडीने घेतली आहे. वेगळे विदर्भ राज्य देण्याच्या मागणीसाठी बुधवारी नागपूर कराराची होळी करण्यात आली. विदर्भातील जनताही नागपूर कराराचा निषेध करीत असल्याचे याप्रसंगी जाहीर करण्यात आले. आंदोलनात आघाडीचे अध्यक्ष अमोल कठाणे, उपाध्यक्ष अनिकेत धेन्गेकर, महासचिव वैभव लोणकर, संघटक आशिष इझनकर, वि.रा. विद्यार्थी आघाडी अध्यक्ष स्वप्निल मुजबैले, उपाध्यक्ष चेतन वसाके, विदर्भवादी युवा संघटन आशिष सोनटक्के, आकाश उरकुडे, अक्षय बाळसराफ, अक्षय इंगळे, नेहाल वसू, निखील अंबूलकर, सौरभ माकोडे आदींनी सहभाग घेतला.(कार्यालय प्रतिनिधी)