शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

एनएसयुआयच्या जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस

By admin | Updated: May 10, 2015 01:32 IST

एनएसयुआयच्या वर्धा जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष व महासचिव पदाच्या होणाऱ्या निवडणुसाठी तिघांनी आपले नामांकन दाखल केले आहे.

वर्धा : एनएसयुआयच्या वर्धा जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष व महासचिव पदाच्या होणाऱ्या निवडणुसाठी तिघांनी आपले नामांकन दाखल केले आहे. यापैकी सर्वाधिक मते पटकावून कोण अध्यक्षपदाचा मान मिळवितो, याकडे जिल्हा एनएसयुआयचे लक्ष लागले आहे.नागपूर येथे काँग्रेस कमिटी कार्यालयात १२ मे रोजी एनएसयुआय प्रदेशाध्यक्षासह जिल्हा कार्यकारिणीची निवडणूक होऊ घातली आहे. जिल्हा कार्यकारिणीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व महासचिव पदासाठी निवडणूक होईल. वर्धा जिल्ह्यातून या पदांसाठी हितेश इंगोले, आशिष मोडक व सारंग खोंड यांनी आपले नामांकन दाखल केले आहे. या तिघांमध्ये सर्वाधिक मते मिळविणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार आहे. तर पाठोपाठ मते घेणाऱ्या उमेदवारांची उपाध्यक्ष व महासचिव म्हणून निवड समजली जाईल. यासाठी जिल्ह्यातील २२ काँग्रेस बुथ कमिटीवर निवडून आलेले २८ बुथ अध्यक्ष मतदान करतील. या निवडणुकीत आ. रणजित कांबळे समर्थकांचाच वरचष्मा असून तीनही उमेदवार त्यांचे समर्थक मानले जाते. यामुळे जिल्हा एनएसयुआयवर त्यांचेच वर्चस्व असले तरी तीन उमेदवारांमधून कोण नवा अध्यक्ष होईल, यासाठी रस्सीखेच सुरु असल्याची माहिती आहे. काँग्रेसमध्ये महेश तेलरांधे, विपीन राऊत, संदीप सुटे व सुधीर वसु ही मंडळी होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.(जिल्हा प्रतिनिधी)