Yogi Adityanath News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येत्या ४८ तासांत राज्यातील विविध ठिकाणी सुरू असलेले बेकायदेशीर वाहन स्टँड हटवण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. ...
खरे तर, आता पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर आणि गंगा नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर, नदीच्या काठावर दफन करणअयात आलेले मृतदेह गंगेच्या पाण्यात जाण्याचा धोका आहे. यामुळे नदीही मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होईल. मात्र, याकडे जिल्हा प्रशासन आ ...