यंदा नारळाच्या उत्पादनात झालेली घट, तापमानातील बदल, भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी केलेला साठा आणि नारळाची वाढती मागणी या कारणांमुळे सध्या बाजारपेठेत नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ...
Maharshtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांनी महाराष्ट्रात पावसाची (Heavy Rain) जोरदार एंट्री केली असून, पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. (Maharshtra Rain ...
indryani bhat maval भात हे जगभरातील लोकांचे महत्त्वाचे अन्न आहे. आपल्या देशातही भाताला खूप महत्व आहे. भारताचा बासमती तांदूळ जगभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात भाताचे पीक घेतले जाते. ...
fal pik vima yojana trigger फळपीक विमा योजनेंतर्गत हवामानातील बदलाची नोंद घेण्यासाठी जिल्ह्यातील ६५ महसूल मंडळांत तापमापक यंत्र बसविण्यात आले आहेत. ...
Maharashtra Weather Imbalance : मान्सून वेळेवर आला, पण कुठे आला हेच खरे प्रश्नचिन्ह ठरत आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात धुवांधार पाऊस, तर विदर्भ व मराठवाड्यात करपलेली जमीन यामुळे मान्सूनचे 'विषम' रूप पुन्हा एकदा समोर आले आहे. हवामान खात्याचे अंदाज ...