मालेगाव : रमजान महिन्याच्या कालावधीत शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. मंगळवारपासून (दि.७) प्रायोगिक तत्त्वावर काही भागांना दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
नाशिक : पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील दुष्काळी भागात केलेल्या पाहणी दौºयात शेतकऱ्यांसह नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस पडला. यावेळी ठिकठिंकाणी शेतकºयांसह विविध पक्ष-संघटनांनी पालकमंत्र्यांना निवेदने देत उपाययोजनांच ...
बल्लारपुरात सार्वजनिक नळाद्वारे सुमारे १२०० कुटुंबांना पाणी मिळते. मात्र या सार्वजनिक नळांच्या तोट्याच चोरटे चोरून नेत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. यावर मात करण्यासाठी बल्लारपूर नगरपालिकेने विविध उपाय योजिले. ...
टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाराचा वापर करु न आमगाव तालुक्यातील १५ गावे-वाड्या, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील चार गावे-वाड्या व देवरी तालुक्यातील सहा गावे-वाड्यांमध्ये एकूण २५ नवीन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यत ...