उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये गंगा नदीच्या पात्रात एका बोटीवर इफ्तार पार्टीचे आयोजन करून त्यात मांसाहार करणे आणि हाडे नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. ...
पठाण, पुलवामा हल्ला, २६/११ मुंबई हल्ला, पहलगाम आणि नुकत्याच झालेल्या लाल किल्ला दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत म्हणाले, "या सर्व घटनांमध्ये पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे समोर आले आहे. देश जेव्हा दहशतवादाच्या वेदना सहन करत आहे, तेव्हा ...