विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४,३८२ मतदान केंद्र असणार आहेत. निवडणुकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. ...
२०१४ मध्ये भाजपची जी स्थिती आहे, तीच स्थिती २०१४ मध्ये शिवसेनेची होती. परंतु, काळाचा महिमा मोठा विचित्र असतो, अस म्हणतात. तसंच काहीसं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. ...
विधानसभा निवडणुकांसाठी कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंना निवडणुकांच्या रिंगणात उतरविण्याची तयारी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, शुक्रवारी फलटणला रामराजे नाईक-निंबाळकर, कऱ्हाडला आनंदराव पाटील, उंब्रज येथे धैर्यशील कदम आणि माण तालुक्यात जयकुमार गोरे यांच्या विरोधातील आमचं ठरलंय गटाचा मेळावा होत आह ...