कोेरोना संसर्ग लक्षात घेता. २३ मार्च पासून एसटी बसेस बंद करण्यात आल्या होत्या. परिणामी मध्यवर्ती बसस्थानकासह इतर सात आगारामध्ये पाच महिन्यांपासून शुकशुकाट होता. पहिल्या टप्यात महामंडळाने जिल्हातंर्गत बसेसेवा सुरू केली. २० ऑगस्टपासून आंतरजिल्हा बसेसची ...
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका मुलभुत सोयी-सुविधापासून वंचित आहे. तालुक्याच्या विकासासाठी शासन स्तरावरून होणारे प्रयत्न अपुरे असल्याने महत्त्वाचे प्रश्न रेंगाळले जात आहे. त्यामुळे विकासकामाला खीळ बसली आहे. जिवती तालुका निर्मिती होऊन ...
एसटी बसमध्ये २२ प्रवासी प्रवास करू शकतात. परंतु एखाद्यावेळी ७० प्रवासी एखाद्या गावाला जाणार असल्यास एसटी महामंडळाची पंचाइत होत आहे. अशावेळी बसेसची व्यवस्था कशी करावी, असा प्रश्न एसटी महामंडळाला पडला आहे. ...
'प्रवाशांच्या सेवेसाठी ' हे ब्रीद घेऊन तसेच प्रवासी वाहतूक हे मुख्य उद्दीष्ट ठेवत सुरू झालेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा सध्या वाढत्या तोट्यामुळे अडचणीत आहे. बंद झालेली कुरियर सेवाही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. ...
लॉकडाऊन संपल्यानंतर बसस्थानकातून काही प्रमाणात एसटी बसेस पुन्हा कार्यरत झाल्या आहेत. तब्बल पाच महिन्यांनंतर एसटीसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. ...
ग्रामीण व शहरी भागात कोविड १९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. सहा महिन्यांपासून सर्व व्यवहार बंद असल्याने आर्थिक मंदीचे सावट आहे. प्रवाशांना ये-जासाठी राज्य परिवहन महामंडळाने २० आॅगस्टपासून बससेवा सुरू केली. मात ...