लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

वक्फ बोर्डाच्या जमिनींवरील अतिक्रमणांविरोधात ‘बुलडोझर’; ‘जीआयएस’द्वारे आढावा - Marathi News | Bulldozers against encroachments on Waqf Board lands; Review through GIS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वक्फ बोर्डाच्या जमिनींवरील अतिक्रमणांविरोधात ‘बुलडोझर’; ‘जीआयएस’द्वारे आढावा

छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेसोबत वक्फ बोर्डातर्फे अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे. ...

पिकांचे नुकसान झालेल्या याद्या 'ई पंचनामा' पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरु; लवकरच पैसे खात्यावर - Marathi News | Work has begun to upload lists of crop damage on the 'e Panchnama' portal; money will be credited to the account soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकांचे नुकसान झालेल्या याद्या 'ई पंचनामा' पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरु; लवकरच पैसे खात्यावर

avkali pik nuksan bharpai एप्रिल आणि मे २०२५ मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने या आपत्तीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ...

उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा - Marathi News | Express of industries is smooth, process is easy and fast; Big relief for investors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा

या नियमांमुळे राज्यात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान उद्योगांचे नियमितपणे संचालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या एक खिडकी प्रणालीद्वारे अर्ज करून मिळवता येणार आहेत. यामुळे वेळेची बचत होणार असून, अर्जदारास खेटे मारण्याची गरज भासणार ना ...

ॲप आधारित टॅक्सीला ‘छावा राइड’ देणार टक्कर - Marathi News | 'Chhawa Ride' will compete with app-based taxis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ॲप आधारित टॅक्सीला ‘छावा राइड’ देणार टक्कर

केंद्र व राज्य शासनाच्या ॲग्रीगेटेड पॉलिसीच्या (समुच्चयक धोरण) आधीन राहून राज्य शासनाचे यात्री ॲप बनवण्याच्या अंतिम मसुद्यावरील चर्चेवेळी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.  ...

आदिवासी महिलांना सरकार देणार १०० टक्के अनुदान; राणी दुर्गावती योजना जाहीर, लाभार्थींचा वाटा राज्य सरकार देणार - Marathi News | Government will provide 100 percent subsidy to tribal women; Rani Durgavati scheme announced, state government will provide share of beneficiaries | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासी महिलांना सरकार देणार १०० टक्के अनुदान; राणी दुर्गावती योजना जाहीर, लाभार्थींचा वाटा राज्य सरकार देणार

यापूर्वी आदिवासी महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प योजनांमध्ये १५ टक्के हिस्सा हा महिलांना उचलावा लागतो. आता पूर्ण १०० टक्के अर्थसाहाय्य सरकार करेल. ...

युरिया खताच्या साठ्यात तफावत; राज्यातील ८६ कृषी विक्री केंद्रांचे परवाने केले रद्द - Marathi News | Variance in urea fertilizer stock; Licenses of 86 agricultural sales centers in the state cancelled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरिया खताच्या साठ्यात तफावत; राज्यातील ८६ कृषी विक्री केंद्रांचे परवाने केले रद्द

Urea Khat Satha दुकानात खतांचा साठा असतानाही खते नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर कृषी विभागाने बडगा उभारला आहे. ...

आदिवासी महिलांना विविध व्यवसाय सुरु करण्यासाठी १०० टक्के अनुदान; 'ही' नवीन योजना जाहीर - Marathi News | 100 percent subsidy for tribal women to start various businesses; 'This' new scheme announced | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आदिवासी महिलांना विविध व्यवसाय सुरु करण्यासाठी १०० टक्के अनुदान; 'ही' नवीन योजना जाहीर

rani durgawati yojana आदिवासी समाजातील महिलांना शिक्षण, आरोग्य, प्रशासन, व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, कृषी व स्वयंरोजगार यामध्ये सक्षम करणे हा याचा उद्देश आहे. ...

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ३६८ कोटी रुपयांची मदत आली? कोणत्या जिल्ह्याला किती निधी? - Marathi News | Rs 368 crore aid received for farmers affected by natural disasters? How much fund for which district? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ३६८ कोटी रुपयांची मदत आली? कोणत्या जिल्ह्याला किती निधी?

राज्यात जून २०२५ मध्ये आणि सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ...