आजकाल हा शहाणपणा कमी होत चालला असून माणूस द्वेष, मत्सर, राग, लोभ, तिरस्कार मनात ठेवून जगतात. त्यातूनच काही लोकांच्या मनात बदला घेण्याची वृत्ती वाढते. ...
मला महात्मा गांधीची आठवण झाली. एकदा गांधीजी-चार्ली चॅप्लीनला भेटण्यासाठी त्यांच्या छोट्या घरी गेले. भेटून झाल्यावर गांधीजींनी चॅप्नीलला विचारले. ‘‘आमच्या प्रार्थनेची एक झलक तुम्हाला पहायची आहे का?’’ चॅप्लीनन उत्तर दिल कि त्याच घर खूपच लहान असून प्रार ...
देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी जे समुद्र मंथन केलं त्या वेळी सागरातून अनेक रत्नं बाहेर पडली. आता हलाहल विष आणि मदिरा या वस्तूही सागर मंथनाच्या कृतीतून निर्माण झाल्या. ...