गत तीन -चार वर्षापासून कुंदन वाघमारे या तरुण शेतकऱ्यानी आधुनिक तंत्रज्ञान वापरुन केळीचे पिक घेतले व चांगला नफा कमविला त्यांनीच परिसरात केळी पिकाचे तंत्र वाढावे म्हणून स्वखर्चाने कार्यशाळा घेवून परिसरातील शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून दिल्य ...
केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास योजनेंतर्गत २००७ मध्ये चंद्रभागा धरणावरून वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेची कामे पूर्ण करून २०११ पर्यंत नागरिकांना २४ तास पाणी मिळणे अपेक्षित होते. पण, यात विलंब झाला. ४०.४१ कोटींची योजना शंभर कोटींच ...
लोखंडाचे पावडे, कुदळ, विळा, कुऱ्हाड, घमेले, नांगराचे फासे, वखर, बैलगाडीची चाके अशी अनेक अवजारे, साहित्य बनवून शहरात, गावागावात भ्रमंती करीत विकायचे आणि पुन्हा आपल्या बैलगाडीत बसून दुसरे गाव गाठायचे. ही बैलगाडीच त्यांच्या भटकंतीचा आधार. मात्र जगण्याच् ...
नाकतोडा गटातील हे कीटक लाखोंच्या संख्येने येऊन शेकडो हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान करून जातात. सोमवारी सकाळी ही टोळधाड वरूड तालुक्यात आल्याने कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे. टोळधाडीने मोर्शी तालुक्यात आक्रमण केल्यानंतर सोमवारी सकाळी वरूड तालुक्यात ...
आपल्या कृषीप्रधान देशात शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने आधुनिक पद्धतीने शेती करणे अत्यावश्यक झाले आहे. महिला सक्षमीकरण करणेही काळाची गरज आहे. त्यासाठीच अनुदानावर महिला बचत गटांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. यातून हरित क्रांतीसोबतच महिला शेतकऱ्यांची ...
गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी कृषी विभागाकडून केली जाते. जिल्हा वार्षिक योजनेतून आदिवासी उपयोजनेअंतर्गत पाणलोट विकासाची कामे करण्यासाठी दरवर्षी निधी उपलब्ध होत असतो. या निधीतून पाणलोटाची कामे केली जाते. ...
रानबोथली येथील प्रदीप मेश्राम, सोपान हजारे, युवराज मडावी,मेघनाथ कोल्हे, लोकेश भुते,प्रमोद खरकाटे, आशिष निकम, सुनील मेश्राम, रामचंद्र कुंभरे, संगीता कुंभरे, अमोल बनकर हे गुजरात व नागपूर येथून स्वगावी परत आले. खबरदारी म्हणून शाळेत ठेवण्यात आले. परिसरात ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले. यामुळे यावर्षी तालुक्यातील अनेक गावांमध्ये उशिरा तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू झाले. तालुक्यातील तेंदूपत्ता अतिशय चांगल्या दर्जाचा मानला जातो. त्यामुळे अनेक कंत्राटदार येथील तेंदूपत्ता ...