गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे आयपीएलमधील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबईला दिल्लीकडून 11 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मुंबईचे प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले आहे. ...
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर तीन धांवानी मात केली. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. ...
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हादेखील मुंबईचाच आहे, तर मग त्याच्याकडूनच मुंबईच्या खेळाडूंवर अन्याय का केला जातो, हे अनाकनलीय आहे.आदित्य तरे आणि सिद्धेश लाड या दोन युवा मुंबईच्या खेळाडूंना रोहित संधी देणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अन्यथा ...
मुंबई इंडियन्सचे आव्हान संपले, अशी टीका करणाऱ्यांना रोहित शर्माच्या सेनेने बुधवारी चोख उत्तर दिले. मुंबईच्या 211 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचा डाव 108 धावावर संपुष्टात आला आणि मुंबईने 102 धावांनी मोठा विजय मिळवला. ...
सध्याच्या घडीला मुंबईच्या खात्यात चार गुण आहेत. त्यामुळे उर्वरीत सहा सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवावा लागेल. जर मुंबईकडून असे घडले नाही तर त्यांच्यावर आयपीएलमधून बाहेर पडण्याची वेळ येऊ शकते. ...