निरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. भाटघर, वीर, निरा देवघर व गुंजवणी धरणात दि. ३१ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे निरा खोऱ्यातील धरणांमध्ये ८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. ...
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे अनेक आजारांमध्ये वाढ होते. त्यामुळे पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्त्ती वाढविण्यासाठी किवी, ड्रॅगन फ्रूट खाण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञ देतात. ...
राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक धरणात पाण्याची आवक सुरू आहे. ज्यामुळे राज्यातील विविध धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया राज्याची पाणीसाठ्याची अद्यावत माहिती. ...