प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल आदर्शाची कल्पना असते, जर आदर्श भारत बघायचा असेल, तर तो सैन्यात जाऊन बघावा. या जिल्ह्याला लढवय्या वीरांची मोठी परंपरा आहे. अशा लढवय्या वीरांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलन केले जाते. ...
राज्य शासनाकडून ग्रामीण विकास योजनेअंतर्गत मुरु ड पंचायत समितीची नवीन इमारत पूर्ण झाली असून, राज्य शासनाने इमारत होण्यासाठी पैसे दिले; परंतु नवीन इमारतीत लागणा-या विविध साहित्यासाठी पैसेसुद्धा पंचायत समितीला द्यावे, अशी मागणी आमदार पंडित पाटील यांनी. ...
जिल्ह्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर असलेली आंबा बागायत, १० हजार हेक्टर क्षेत्रावर असलेला काजू आणि ६ हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या नारळ आणि आंतरपिकांतर्गत ४ हजार ५०० हेक्टरात सुपारी या पिकांवर गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ राहिलेले... ...
रायगड जिल्ह्यातील रविवारी समुद्रात असलेल्या 29 बोटींपैकी 21 बोटी किनाऱ्यावर परत आल्या आहेत. उर्वरीत 8 बोटी दुपारच्या सुमारास परत येतील, अशी माहिती समोर आली आहे. ...
रायगड जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता जिल्ह्यासाठी १७४ कोटी ७० लाख रुपयांच्या सर्वसाधारण विकास आराखड्यास शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच् ...
नेरळमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून होत असलेल्या रस्त्यांची कामे ही निकृष्ट व सदोष असल्याने या रस्त्यांच्या कामाची चौकशी व्हावी व रस्ता एमएमआरडीएने ताब्यात घेऊन करावा, अशी मागणी नागरिकांनी संघर्ष समितीच्या बैठकीत केली आहे. ...
- आविष्कार देसाई अलिबाग : जलस्वराज्य टप्पा दोनअंतर्गत दुर्गम भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आखलेली २४ कोटी रुपयांची पाऊस पाणी संकलन योजना थंडावली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ४१ गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. प्रशासनाच्या लालफी ...