लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

लोकप्रतिनिधी, अधिका-यांमध्ये सुसंवाद आवश्यक; विधान परिषद विशेषाधिकार समितीची बैठक - Marathi News | Necessity is needed in public representatives, officers; Meeting of the Legislative Council Privilege Committee | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोकप्रतिनिधी, अधिका-यांमध्ये सुसंवाद आवश्यक; विधान परिषद विशेषाधिकार समितीची बैठक

लोकांचे प्रश्न निर्भयपणे मांडता यावेत, यासाठी विधिमंडळाच्या सदस्यांना काही विशेषाधिकार देण्यात आले आहेत. लोकहिताची कामे ही सुरळीतपणे व्हावीत यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिका-यांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. ...

कुपोषित बालके पुन्हा स्वगृही; कर्जत तालुक्यात आरोग्य विभागाने बाल चिकित्सा केंद्र सुरू करण्याची मागणी - Marathi News | Malnourished children again resident; The Health Department has started a childcare center in Karjat taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कुपोषित बालके पुन्हा स्वगृही; कर्जत तालुक्यात आरोग्य विभागाने बाल चिकित्सा केंद्र सुरू करण्याची मागणी

तालुक्यातील वाढते कुपोषण लक्षात घेता त्यांच्यावर जिल्हा रु ग्णालयातील बाल चिकित्सा केंद्रात उपचार करावेत, असा प्रयत्न ३१ आॅक्टोबर रोजी केला गेला. कर्जत तालुक्यातील कुपोषित २६ आणि अन्य ४ बालकांना अलिबाग येथे चिकित्सा केंद्रात दाखल करण्यासाठी नेले. ...

अमेरिकेत आंबा निर्यातीची तयारी सुरू, नोंदणी करणे आवश्यक - Marathi News | In America, preparations for mango exports begin, require registration | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अमेरिकेत आंबा निर्यातीची तयारी सुरू, नोंदणी करणे आवश्यक

रायगड जिल्ह्यातील आंबा व भाजीपाला निर्यात युरोप आणि अमेरिकेत करण्याची संधी जिल्ह्यातील शेतकºयांना उपलब्ध करुन देण्यात आली. यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून आतापासूनच तयारी सुरू के ली आहे. ...

१२२ किमी लांबीच्या ग्रामीण रस्त्यांसाठी ५५ कोटी निधी मंजूर - Marathi News | 55 crore fund for 122 km rural roads approved | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :१२२ किमी लांबीच्या ग्रामीण रस्त्यांसाठी ५५ कोटी निधी मंजूर

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे व्हावीत यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात १२२ किमी लांबीचे रस्ते तयार करण्यात येणार असून त्यासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. ...

रखडलेल्या कामांमुळे प्रवासी त्रस्त, खराब रस्त्यामुळे नाहक टोलचा भुर्दंड - Marathi News | Due to abandoned work, strayed toll due to passenger stricken, poor road | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रखडलेल्या कामांमुळे प्रवासी त्रस्त, खराब रस्त्यामुळे नाहक टोलचा भुर्दंड

सात वर्षे पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम रखडल्यानंतर राष्टÑीय महामार्ग विभागाचे इंदापूर ते पोलादपूर अशी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसºया टप्प्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणाला प्रारंभ केला आहे. ...

माथेरानमधील रोप-वेचे काम लवकरच मार्गी लागणार - Marathi News | Work of Roper-Way in Matheran will be started soon | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानमधील रोप-वेचे काम लवकरच मार्गी लागणार

अनेक वर्षांपासून पर्यावरणवाद्यांच्या कचाट्यात सापडलेल्या रोप-वे या माथेरानसाठी पर्यायी वाहतुकीचे सोयीस्कर साधनासाठी शासनाने हिरवा कंदील दिल्यामुळे बुधवारी येथील माधवजी उद्यानात रोपवेचा थांबा असलेल्या ठिकाणी (सॉईल टेस्टिंग) मातीची तपासणी करण्यात आली. ...

निराधारांना बळ देणारी योजना झाली यशस्वी; जिल्ह्यात राज्य योजनेचे २७ हजार ७१७ लाभार्थी - Marathi News | A plan to strengthen the destitute was successful; 27 thousand 717 beneficiaries of the state's scheme | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निराधारांना बळ देणारी योजना झाली यशस्वी; जिल्ह्यात राज्य योजनेचे २७ हजार ७१७ लाभार्थी

समाजातील निराधार, अपंग, वयोवृद्ध गरिबांना जगण्यासाठी कुणासमोर हात पसरण्याची आवश्यकता भासू नये, तसेच त्यांचे आयुष्य हे स्वावलंबी असावे, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक अर्थसाहाय्य योजना रायगड जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात गरजूपर्यंत पोहोचवण्यात चांगले यश ...

‘बेशिस्त पार्किंग’ची समस्या गंभीर, बिघडते आहे सामाजिक स्वास्थ्य, अनेक ठिकाणी होतेय वादावादी - Marathi News | The problem of 'unguarded parking' is serious, dysfunctional, social health, conflicts in many places | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘बेशिस्त पार्किंग’ची समस्या गंभीर, बिघडते आहे सामाजिक स्वास्थ्य, अनेक ठिकाणी होतेय वादावादी

सामाजिक समस्या स्थानिक स्वराज्य संस्था वा स्थानिक प्रशासनाने दूर केल्याच पाहिजेत असा अट्टाहास आणि आग्रह जनसामान्यांचा असतो, परंतु सामाजिक समस्या निर्मितीस आपणही एक कारण बनतो आहेत, याचा मात्र सोईस्कररीत्या विसर पडतो. ...