लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

असशील सेलिब्रिटी, पण अलिबाग तुझ्या मालकीचे नाही! आमदार जयंत पाटलांनी शाहरुख खानला सुनावले - Marathi News | Unhealthy celebrity, but Alibag is not yours! MLA Jayant Patil told Shahrukh Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :असशील सेलिब्रिटी, पण अलिबाग तुझ्या मालकीचे नाही! आमदार जयंत पाटलांनी शाहरुख खानला सुनावले

किंगखान अर्थात शाहरुख खानचा अलिबाग दौरा वादाचा विषय ठरला आहे. आपला वाढदिवस साजरा करून मुंबईला परतलेल्या शाहरुखच्या बोटीमुळे, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांना गेटवे आॅफ इंडिया येथे ताटकळत राहावे लागले. ...

तीस वर्षांत संरक्षक बंधा-यांची दुरुस्ती नाही; जमीन कवडीमोल भावात विकण्याचा घाट - Marathi News | In 30 years, there is no repair of guardianship; Ghat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तीस वर्षांत संरक्षक बंधा-यांची दुरुस्ती नाही; जमीन कवडीमोल भावात विकण्याचा घाट

समुद्र आणि खाडी लगतच्या भातशेतीत उधाणाचे खारेपाणी घुसून भातशेती नापीक होऊ नये, याकरिता समुद्र-खाडीकिनारे आणि त्या शेजारील गावांतील भातशेती यामध्ये समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) नव्याने बांधणे आणि अस्तित्वात असलेल्या जुन्या बंधा-यांची नियमित ...

पेशवे स्मारक नूतनीकरणासाठी १८ कोटींचा निधी; पर्यटकांचे खास आकर्षक - Marathi News | 18 crore fund for renewal of Peshwa memorial; Special tourist attractive | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेशवे स्मारक नूतनीकरणासाठी १८ कोटींचा निधी; पर्यटकांचे खास आकर्षक

श्रीवर्धन शहरातील पेशवे स्मारकासाठी राज्य सरकारने १८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत श्रीवर्धन नगरपालिका व लक्ष्मी नारायण न्यास यांच्या बैठकीत याबाबत सकारात्मक चर्चा झाली. ...

उधाणाचे पाणी २३०० एकर शेतीत, १३०० शेतकरी कुटुंबेचिंताग्रस्त - Marathi News | Emphasis is on 2300 acres of farmland, 1300 farmer families fractured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उधाणाचे पाणी २३०० एकर शेतीत, १३०० शेतकरी कुटुंबेचिंताग्रस्त

खारभूमी विकास खात्याच्या पेण तालुक्यातील जुई-अब्बास खारभूमी योजनेमधील खारढोंबी व खारमाचेला गावांजवळील समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) गेल्या तीन दिवसांपासून फुटून उधाणाच्या भरती ...

आद्यक्रांतिकारकांचे स्मारकही दुर्लक्षितच, पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष, शिरढोणमधील हुतात्मा स्मारकाचीही दुरवस्था - Marathi News | Ignoring the memorials of the pioneers, ignoring the archaeological section, martyrdom memorial in Shirdhon. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आद्यक्रांतिकारकांचे स्मारकही दुर्लक्षितच, पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष, शिरढोणमधील हुतात्मा स्मारकाचीही दुरवस्था

आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोणमधील वाड्याचे पुरातत्त्व विभागाने दोन वर्षांपूर्वी नूतनीकरण केले. वाडा उभारला; परंतु आतमधील साहित्य व तैलचित्रांचे काम अद्याप पूर्ण केलेले नाही. ...

३७वी भारतीय वैज्ञानिक अंटार्क्टिका मोहीम; भूचुंबकीय वेधशाळा प्रमुख पात्रो - Marathi News | 37th Indian Scientist Antarctica Campaign; The main characters of the geomagnetic observatory | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :३७वी भारतीय वैज्ञानिक अंटार्क्टिका मोहीम; भूचुंबकीय वेधशाळा प्रमुख पात्रो

२१ भारतीय संशोधकांचा समावेश असणा-या या मोहिमेचे उपनेते आणि अलिबाग येथील जागतिक कीर्तीच्या भूचुंबकीय वेधशाळेचे प्रमुख व भूचुंबकीय शास्त्र संशोधक बागती सुदर्शन पात्रो हे या मोहिमेत तिस-यांदा सहभागी झाले आहेत. ...

चांदईजवळील रस्त्याचा भराव गेला वाहून; रस्त्याकडेला वाढले गवत, अपघाताची शक्यता - Marathi News | Carrying the road near Chandai; Grass grown on the road, the possibility of an accident | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चांदईजवळील रस्त्याचा भराव गेला वाहून; रस्त्याकडेला वाढले गवत, अपघाताची शक्यता

तालुक्यातील चिंचवलीकडून कडावकडे आणि पुढे तांबस मार्गे दहिवली-कर्जत या राज्यमार्गावर चांदई गावाच्या परिसरात रस्त्याचा काही भराव पावसामुळे खचला व काही भाग वाहून गेला आहे. ...

सातबारा अद्ययावत कार्यक्रमामुळे तलाठी गावातून गायब, सर्व्हर मंद असल्याने अडचण - Marathi News | Seven-rupee disappeared from Talathi village due to updated program, difficulty due to server slowing down | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सातबारा अद्ययावत कार्यक्रमामुळे तलाठी गावातून गायब, सर्व्हर मंद असल्याने अडचण

संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या सातबारा अद्ययावत कार्यक्रमामुळे तलाठी महाड शहरात एकाच ठिकाणी बसत असल्याने ग्रामीण भागातून तलाठी गायब झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून हे काम सुरू असून अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने ग्रामीण भागातील ...