दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी एनडीआरएफला पाचारण करायचे झाल्यास, त्यांना पोहोचण्यास विलंब लागतो. ही बाब लक्षात घेता, एनडीआरएफचा तळ महाडमध्ये तैनात असावा ...
संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यासाठी स्वॅब टेस्ट करण्यासाठी मुंबईतील विविध प्रयोगशाळेमध्ये पाठवावे लागत होते. त्यामध्ये अहवाल येण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत होता. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी उशीर होत होता. ...
कर्जत या आदिवासीबहुल तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्या या रस्ता आणि विजेपासून वंचित आहेत. माथेरानच्या डोंगरात १२ आदिवासी वाड्या वसल्या असून, या आदिवासी वाड्यांना अद्याप रस्त्याची सुविधा मिळालेली नाही. ...
तारिक गार्डन ही पाचमजली इमारत सोमवारी सायंकाळी कोसळली आणि मोठी दुर्घटना घडली. क्षणात अनेकांचे संसार मातीमोल झाले. इमारत कोसळण्याच्या स्थितीत असतानाच काही जण बाहेर पडले. ...