राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Bharat Jodo Yatra: २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी आता काँग्रेसनंही कंबर कसली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी देशात भारत जोडो यात्रा काढणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. तसंच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासा ...
दिल्लीत झालेल्या हल्लाबोल रॅलीत राहुल गांधी म्हणाले होते की, मीडिया आमच्यासोबत नाही. त्यामुळे आमच्याकडे एकच मार्ग आहे की, आम्ही जनतेमध्ये जाऊन संवाद करायला हवा. त्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा करत आहोत. ...