अशा आंदोलनांमध्ये काही हौशे, नवशे, गवशे शिरतात. त्यांचा धोका असतो की, त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लागेल असा ते प्रयत्न करत असतात. ...
ऑटो रिक्षांचे परवाने खुले केल्याने रिक्षांची संख्या सव्वालाखाच्या वर गेली आहे, ही संख्या वाढल्यास रस्त्यावर रिक्षांची गर्दी वाढून वाहतूक कोंडीत भर पडणार आहे ...