कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ म्हणजेच एनसीसीएफ आणि नाफेडने राज्यात कांदा खरेदीला सुरुवात केली असून, प्रत्येकी एक लाख याप्रमाणे दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात य ...
शासनाने निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर अवघ्या दहा दिवसांत चार हजारांहून दोन हजारांवर आले आहेत. शनिवारी अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रथम प्रतीच्या कांद्याला १८५० ते २२५० प्रतिक्विंटल भाव मिळाला. ...
कांद्याचा हा लिलाव आम्हाला मान्य नाही. कुठल्याही शेतकऱ्याचा खर्चच सुटू नाही राहिला. ही परिस्थिती सुधारणार कोण? ६०० ते ८०० रुपये असा कांदा बाजारभाव चालू आहे, साहेब. आमचा बियाण्यांचा, लागण्यांचा आणि खताचा खर्चही नाही सुटू राहिला, मग ते कांदे विकायचे क ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केटमधील नियोजन कोलमडल्याने शेतकऱ्यांना त्रास होत होता. यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी सभापती, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत दररोज ६०० गाड्याच यार्डात सोडण्याचा निर्णय झ ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजनशून्य कारभारामुळे कांद्याचा दर पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आवक वाढल्याचे सांगत एक दिवसाआड लिलाव करण्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. ...
केंद्रीय ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय 'नाफेड व एनसीसीएफ' या दाेन सरकारी एजन्सी तर या एजन्सी 'एफपीओ' आणि 'एफपीसी'च्या माध्यमातून कांदा खरेदी करते. 'एफपीसीं'चा शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणे बंधनकारक असताना खुल्या बाजारातून कांदा खरेद ...
माथाडी कामगारांनी बंद मागे घेण्याची घोषणा केली; परंतु शेतकऱ्यांपर्यंत वेळेत संदेश न पोहोचल्यामुळे गुरुवारी बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये शुकशुकाट होता. दिवसभरात ३५ टक्केच आवक झाली. ...