आजच्या विदारक परिस्थितीमागे निसर्गाचा ऱ्हास असल्याचे सांगतांना प्रसिद्ध कवी गुलजार म्हणतात "ये शहरो का सन्नाटा बता रहा है, इंसानो ने कुदरत को नाराज बहुत किया है!" ...
वृक्ष संरक्षण अधिनियमांतर्गत बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणे फौजदारी गुन्हा मानला जातो. महापालिका हद्दीत वृक्षतोड अथवा वृक्षाची छाटणीसाठी मनपा उद्यान विभागाकडून लेखी परवानगी घेणे गरजेचे असते ...
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत शशीकरण देवस्थान आहे. आदिवासी समाजाचे आराध्या दैवत म्हणून या पहाडीवर पूजा अर्चा केली जाते. दर सोमवारी भाविक येथे येतात. तसेच श्रध्देने मंदिराच्या पायथ्याशी वाहणाऱ्या शशीकरण नदीवर जाऊन अंघोळ करतात. ...