वाघासोबतच निसर्गातील प्रत्येक घटक म्हणजे वाघापासून वाळवीपर्यंत प्रत्येक जण तेवढाच महत्त्वाचा आहे. या प्रत्येक प्राण्याचे निसर्गसाखळीतील महत्त्व त्यांच्याच शब्दांत... ...
जंगलात समतल चर खोदून पाणी अडविल्याने वनतळ्यांत मे महिन्यापर्यंत पुरेल असा पाणीसाठा वन्यजिवांना उपलब्ध झाला. जंगल संवर्धनातून गावांचा शाश्वत विकासाचा प्रयत्न केला जात आहे. ...
महाराष्ट्रातील गोड्या पाण्याचे तलाव यांचा आवडीचा अधिवास आहे; मात्र आता तलावच कोरडे पडल्याने अशा तलावांच्या आसºयाने राहणारे मनमोहक पाणपक्षीदेखील संकटात सापडले आहे. ...