शहरात शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. मागील महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाचे आज आगमन झाले. परिसरातील काही गावांतही पावसाच्या सरी कोसळल्या. ...
अहमदनगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई आणि अलंग-मलंग-कुलंग गडासह रतनगड, पाबरगड, आजोबा यांसारख्या दुर्ग, पर्वत रांगांनी समृद्ध असलेला सह्याद्रीचा परिसर. तसेच साम्रदमधील आशिया खंडातील क्रमांक दोनची सांदण दरी व त ...
दिंडोरी : तालुक्यात बिबट्याला पकडण्यासाठी १४ पिंजरे लावण्यात आले असून, बिबट्या पिंजऱ्यात अडकत नाही. त्याचा उपद्रव सुरूच असून, आंबेवणी येथे एका वासराचा बिबट्याने फडशा पाडला आहे. त्यामुळे बिबट्याची दहशत कायम आहे. ...