पूर्वी मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचे वय हे साधारण १५ वर्षे होते, परंतु अलीकडे साडेअकरा वर्षातच मुलींना पाळी येण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात हे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे, मुलींमध्ये मासिक पाळीला सुरुवात झाल्यानंतर उंची ख ...
आपल्या मागण्यांसाठी नागपूर रेल्वेस्थानकावरील कुलींनी सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाच्या बॅनरखाली कामबंद आंदोलन केले. कुलींनी मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या प्रशासनाविरुद्ध जोरदार नारेबाजी करून प्लॅटफार्म क्रमांक १ वरून मोर्चा काढला. हा मोर्चा सर्व प्लॅटफ ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थाक सुनील सिंह सोईन यांनी आज गोंदिया-इतवारी सेक्शनचा वार्षिक पाहणी दौरा केला. दौऱ्यात त्यांनी जमीन अधिग्रहण झाल्यानंतर इतवारी-नागभीड ब्रॉडगेजचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. ...
कमीत कमी निधी खर्च करून अधिकाधिक सिंचन क्षमता वाढेल अशा लहान प्रकल्पाची अपूर्ण कामे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण करा. तसेच कोच्छी व खिंडसी फिडर प्रकल्प येत्या जून २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिंचन विभागाच्या ...
यावर्षीचा राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव ५ ते १० जानेवारीपर्यंत महालमधील चिटणीस पार्क मैदानावर होणार आहे. रोज सायंकाळी ६.३० वाजता कीर्तनाला प्रारंभ होईल. संतदर्शन हा कीर्तनाचा विषय आहे. महोत्सवात युवा कीर्तनकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. ...
राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे (एमएडीसी) संचालन करणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची खासगीकरणी प्रक्रिया वर्षापासून सुरू आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. पण मुहूर्ताची तारीख अद्यापही न ...
राज्यातील ग्रामीण जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी घरी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम राज्यात सुरू करण्यात आला. शासन निर्णयातील निकषानुसार या कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यातील ५९ गावांचा समावेश करण्यात आला. परंतु तांत्रिक अडचणीपोटी यात ...