मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सद्य:स्थितीत या मेट्रो मार्गिकांवरून शेवटची गाडी रात्री ११ वाजता सुटते. नवरात्रोत्सवात या मेट्रो मार्गिकांवरून रात्री ११ ते मध्यरात्री १२:३० दरम्यान दर १५ मिनिटांनी विशेष गाडी चालविली जाणार आहे. ...
Badlapur Sexual Assault Case:बदलापूर केस प्रकरणातील शाळेच्या ट्रस्टींवर अजूनही अटकेची तलवार कायम आहे. याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. ...