मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Stampede At Bandra Terminus: मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे आज पहाटे प्रवाशांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली असून, त्यात ९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे. ...
सरकारने बजेटच्या 10% रक्कम केवळ भाषेच्या वाढीसाठी खर्च केली पाहिजे. आपण नुसत्या गप्पा मारतो. करीत काहीच नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...