मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
नव्या कोरोना संकटाला रोखण्यानिमित्त सरकारने नियमावलीमध्ये लसीकरण पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींना पाचशे रुपये दंड व दुकानांमध्ये असा ग्राहक आढळल्यास दहा हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे. ...
Farmers Protest in Mumbai: केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचे मान्य केले असले, तरी आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांना शेतकऱ्यांचे हित साधायचे असल्यास, शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) हमी मिळावी यासाठी संसदेत कायदा करावा. तोवर ...
मुंबईतील आझाद मैदानावर संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने 'किसान-मजदूर महापंचायत' आयोजित केली आहे. या महापंचायतीत शेतकरी नेते राकैश टीकैत यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. ...
Coronnavirus in Maharashtra: दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरिएंट डेल्टापेक्षा घातक असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतींचे संरचनात्मक, अग्निशमन आणि ...
Coronavirus: दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभर खळबळ उडविली आहे. या नव्या विषाणूचा शिरकाव मुंबईत टाळण्यासाठी महापालिका यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. त्यानुसार आफ्रिकेतून थेट किंवा अन्य हवाई मार्गाने मुंबईत येणाऱ्य ...
Mumbai News: मुंबईसह राज्यात विश्रांती घेतलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. कारण २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त ...