मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Kanjurmarg metro car shed case: कांजूरमार्ग येथील मेट्रोच्या कारशेड प्रकरणात राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कांजूरमार्ग येथील प्रस्तावित कारशेडच्या जमिनीच्या मालकी हक्काबाबत एका खासगी कंपनीने केलेला दावा मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. ...
पंचवटी : दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालविताना होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखेमार्फत वाहतूक नियमावली ... ...