मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
बिऊर-शांतीनगर (ता. शिराळा) येथील प्रगतिशील शेतकरी मानसिंग पाटील यांनी देशी पावट्याच्या शेतीची ५१ वर्षांची परंपरा राखत डोंगराळ भागातील ३० गुंठे क्षेत्रात पावट्याचा मळा फुलवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ...
Abhishek Ghosalkar Murder Case: माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने मुंबईतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुंड मॉरिस नऱ्होना याने अभिषेक घोसाळकर त्याच्या कार्यालयात आले असताना मॉरिस याने त्यांच्यावर बेछूट गोळीबार क ...
Abhishek Ghosalkar Murder Case: या खळबळजनक प्रकरणाचा तपास हा गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमत ला सांगितले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास करायला सुरुवात केली आहे. ...