मुंबई महापालिकेकडून पावसाळापूर्व धोकादायक झाडे छाटण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाते, परंतु पावसाळा तोंडावर आला, तरी वृक्ष छाटणी सुरूच असून, त्यामुळे जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका आहे. ...
फोर्ट येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर सल्लागारांनी दिशाभूल केल्याची टीका झाली. या दुर्घटनेनंतर मुंबई शहर आणि उपनगरातील सर्वच पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला. ...